एक्स्प्लोर
Manoj Bajpayee speech: आज 'या' विषयावर बोलावं लागतंय हे दुर्दैव, मनोज वाजपेयीचं भाषण - ABP Majha
सह्याद्री देवराई या संस्थेच्या वतीने मुंबईतील गोरेगाव येथील आरेच्या जंगलात आज वृक्ष लागवड करुन प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. यावेळी अभिनेते मनोज वाजपेयी, लेखक अरविंद जगताप आणि खासदार गजानन किर्तीकर उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिनेते मनोज वाजपेयी म्हणाले की, सध्या पर्यावर रक्षणासाठी प्रत्येकाने पुढं येणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही. आता ही पृथ्वी सांगत आहे की तुम्ही स्वतः ला वाचवा. जर हे केलं नाहीं तर लवकरच पृथ्वीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. सह्याद्री देवराई ही संस्था कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीं त्यामुळे आता या संस्थेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्था मला जी जबादारी देईल ते काम मी करणारं आहे.
मुंबई
Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलं
Mohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषण
Mega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हाल
Anjali Damania On Walmik Karad Property : वाल्मिक कराडने कष्टाने संपत्ती कमवली नाही, सगळी संपत्ती जप्त करा- दमानिया
Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement