एक्स्प्लोर
Manipur Violence : मणिपूरमधल्या हिंसाचारात अडकलेले 22 विद्यार्थी मुंबईत
मणिपूरमधल्या हिंसाचारात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या २२ विद्यार्थ्यांना इम्फाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत आणण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारनं खास प्रयत्न करून विशेष विमानानं मुंबईत आणलं आहे. या मुलांच्या स्वागतासाठी त्यांच्या पालकांसह भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते विमानतळावर आले होते.
मुंबई
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















