एक्स्प्लोर
Maharashtra : नाट्यगृहांसाठीत 50 टक्क्यांची अट का? अभिनेते Sharad Ponkshe यांचा सवाल
येत्या २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहं पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. पण त्यासाठी राज्य सरकारनं पन्नास टक्केच आसनक्षमतेची अट घातली आहे. त्यामुळं नाट्यवर्तुळात साहजिकच नाराजीची भावना आहे. दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल आणि मॉल्समध्ये शंभर टक्के प्रवेश देण्यात येत असताना नाट्यगृहांमध्येच ५० टक्के प्रवेश का ?असा सवाल ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई
Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















