एक्स्प्लोर
Bhagat Singh Koshyari : माझ्याकडून कदाचित काही चूक झाली, 'त्या' विधानावर राज्यपालांनी मागितली माफी
मुंबई आणि ठाणे शहरातून गुजराती आणि राजस्थानी नागरिकांना बाहेर काढले तर या शहरांत पैसेच उरणार नाही. मुंबई शहराचा आर्थिक राजधानीचा दर्जाही राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टिका झाल्यानंतर कोश्यारी यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली.
मुंबई
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
आणखी पाहा






















