एक्स्प्लोर
Advertisement
Badlapur गुडघाभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा,बदलापूरच्या बेलवली सबवेत पाणीच पाणी, मृत्यूनंतरही परवड
बदलापूर शहरातील बेलवली भगाता असलेल्या रेल्वेच्या सबवेत पावसाळ्यात पाणी साचते, मात्र पूर्व भागात असलेल्या स्मशानभूमीत जाण्यासाठी पश्चिम बाजूस राहणाऱ्या नागरिकांना कुठलाही दुसरा रस्ता नाही, त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना सबवेत साचलेल्या गुडघाभर पाण्यातून अंत यात्रा काढावी लागली, आज तेव्हा काकांचं निधन झाल्यावर त्यांना गुडघ्याभर पाण्यातून अंत्ययात्रा न्यावी लागली त्यामुळे व्यथित झालेल्या मृत व्यक्तीच्या पुतण्याने फेसबुकवर पोस्ट टाकत आपली व्यथा मांडली. दर वर्षी पावसाळ्यात बेलवली सबवेमध्ये पाणी साचत असूनही स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करते त्यामुळे बदलापुरात मृत्यूनंतरही हेळसांड थांबत नसल्याचं समोर आले आहे.
Tags :
Badlapurमुंबई
Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफ
Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयी
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्ण
Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion