एक्स्प्लोर
Advertisement
Chembur : धार्मिक रीतीरिवाज पाळत नाही म्हणून भर रस्त्यात पत्नीची हत्या
धार्मिक रीतीरिवाज पाळत नाही आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मीय लग्न केलेल्या पतीने पत्नीची गळा चिरून भर रस्त्यात हत्या केलीये.. चेंबूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीये. पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेख नावाच्या या आरोपीने रुपाली चंदनशिवे हिच्याशी तीन वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. त्यांना एक दोन वर्षाचा मुलगाही आहे. मात्र लग्नानंतर रुपालीला मुस्लिम रीतिरिवाज जमत नव्हते. यावरून तिचं आणि इक्बालची रोज भांडण व्हायचं. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून ते विभक्त झाले होते. मात्र काल संध्याकाळी त्याने भेटण्यासाठी रुपालीला नागेवाडी भागात बोलावलं. आणि भर रस्त्यात तिच्यावर चाकूने वार करून पळ काढला. यात रुपालीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी इक्बालला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई
Mumbai Ahmedabad Highway: हायवेवर 5 कोटी लुटणारी टोळी गजाआड, खानिवडे टोलनाक्याजवळ लुटले होते 5 कोटी
Mumbai Temperature :मुंबईह बहुतांश शहरांचं तापमान 35 अंशांच्या पार, ठाणे, नवी मुंबईतही वातावरण तापलं
Shivaji Park निवडणुकांच्या सभांसाठी फुल्ल! ठाकरे गट आणि मनसेची एकाच तारखेला मैदानाची मागणी
Mumbai Mahim Accident : धुळवडीला गालबोट, मुंबईतील माहीम समुद्रात 5 मुले बुडाली
Juhu Holi 2024 : मुंबईतील जुहू परिसरात भाजप नेते मोहित कंबोज यांनी धुळवडीचं आयोजन : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
आयपीएल
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion