एक्स्प्लोर
Advertisement
BMC Election Special Report : ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका, निवडणुकांवर परिणाम होणार?
BMC Election Special Report : ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका, निवडणुकांवर परिणाम होणार?
मुंबई महापालिकेतल्या प्रभागांची २२७ ही संख्या आता कायम राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं शिंदे-फडणवीस सरकारच्या त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकरांची वॉर्ड पुनर्रचनेविरोधातली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय ठाकरे गटासह महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्याचे आगामी निवडणुकीवर काय परिणाम होणार आहेत.
मुंबई
Salman Khan : सलमान खानला संपवण्यासाठी 25 लाखांची सुपारी?
Bhai Jagtap On Seat Sharing मविआचं मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सूटणार
CM Eknath Shinde : लाखो मुंबईकरांना टोलमाफीच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार - एकनाथ शिंदे
Maharashtra Cabinet : टोलमाफी ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा
Dharavi Redevelopment Work : धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement