एक्स्प्लोर
Mumbai BKC उड्डाणपूल दुर्घटनेत 14 जण जखमी, हे संकट कशामुळे ओढावलं? गर्डर कसा कोसळला?
शुक्रवारी पहाटे मुंबईच्या बीकेसीत काम सुरू असलेल्या ठिकाणी गर्डर कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. क्रेनच्या सहाय्यानं अत्यंत सावकाश काम सुरू असताना अचानक दाब कमी झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचं बोललं जातय. घटनेच्यावेळी इथं 28 जण कार्यरत होते ज्यात कंत्राटदार जे.पी. इन्फ्राचे दोन अभियंताही सामिल होते. यापैकी 14 जण वेळीच दूर झाले, तर उर्वरित 14 जणांनी जवळच्या नाल्यात उडी घेतली त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर व्ही.एन.देसाई रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
मुंबई
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sarita Mhaske Mumbai : काल शिंदे गटात, आज पुन्हा सरिता म्हस्के ठाकरे गटात, नेमकं काय घडलं?
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















