एक्स्प्लोर
Mumbai BKC उड्डाणपूल दुर्घटनेत 14 जण जखमी, हे संकट कशामुळे ओढावलं? गर्डर कसा कोसळला?
शुक्रवारी पहाटे मुंबईच्या बीकेसीत काम सुरू असलेल्या ठिकाणी गर्डर कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. क्रेनच्या सहाय्यानं अत्यंत सावकाश काम सुरू असताना अचानक दाब कमी झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचं बोललं जातय. घटनेच्यावेळी इथं 28 जण कार्यरत होते ज्यात कंत्राटदार जे.पी. इन्फ्राचे दोन अभियंताही सामिल होते. यापैकी 14 जण वेळीच दूर झाले, तर उर्वरित 14 जणांनी जवळच्या नाल्यात उडी घेतली त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर व्ही.एन.देसाई रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















