एक्स्प्लोर
MAHA LOCAL POLLS: 'विरोधकांना 100% हरण्याची भीती', माजी मंत्री Subhash Deshmukh यांचा टोला
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. 'निवडणुकीत शंभर टक्के हरण्याच्या भीतीमुळे विरोधी पक्ष मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा बहाणा करून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे', असा थेट आरोप देशमुख यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, असेही ते म्हणाले. मतदार याद्यांमधील दुबार नावे किंवा चुकांचा विषय हा गेल्या पन्नास वर्षांपासूनचा असून ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















