एक्स्प्लोर
MAHA LOCAL POLLS: 'विरोधकांना 100% हरण्याची भीती', माजी मंत्री Subhash Deshmukh यांचा टोला
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. 'निवडणुकीत शंभर टक्के हरण्याच्या भीतीमुळे विरोधी पक्ष मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा बहाणा करून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे', असा थेट आरोप देशमुख यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, असेही ते म्हणाले. मतदार याद्यांमधील दुबार नावे किंवा चुकांचा विषय हा गेल्या पन्नास वर्षांपासूनचा असून ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















