एक्स्प्लोर
Special Report | परदेशी सोयाबीनची आयात भोवली, केंद्राच्या धोरणाचा सोयाबीन उत्पादकांना फटका
आधी पावसानं दिलेला ताण , त्यानंतर अचानक झालेली अतिवृष्टी , आणि आता सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत .. सरकारी बाबूंनी या गावात अतिवृष्टी किंवा नुकसान झालंच नसल्याचा अहवाल वरिष्ठाना सादर करून आपले हाथ वर केलेत..सरकारी बाबूंच्या अनास्थेमुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात . लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो . नगदी पीक असल्यानं शेतकरी सोयाबीनवर भरवसा ठेऊन पुढचं गणित मांडतात . मात्र यावर्षी ऐन फुलधारणेच्या वेळेत पावसानं ओढ दिली . त्यानंतर सलग आठ दिवस पावसानं झोडपलं . याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला . सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत . यामुळं शेतकरी आता संकटात सापडलाय
Tags :
Special Report Soybean Cropsमहाराष्ट्र
Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
Jitendra Awhad : ट्रॅपमध्ये अडकू नका,मराठी माणसाला उकसवतायत;दुबेंवरुन आव्हाडांची टीका
Bachchu Kadu Amravati : बच्चू कडूंची कर्जमाफीसाठी 'सातबारा कोरा'पदयात्रा
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 07 जुलै 2025
Rohit Pawar On Ashish Shelar | मराठी माणसाची दहशतवाद्यांशी तुलना, राजकारण तापले!
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण
रायगड
जॅाब माझा
Advertisement





















