एक्स्प्लोर
Special Report | परदेशी सोयाबीनची आयात भोवली, केंद्राच्या धोरणाचा सोयाबीन उत्पादकांना फटका
आधी पावसानं दिलेला ताण , त्यानंतर अचानक झालेली अतिवृष्टी , आणि आता सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत .. सरकारी बाबूंनी या गावात अतिवृष्टी किंवा नुकसान झालंच नसल्याचा अहवाल वरिष्ठाना सादर करून आपले हाथ वर केलेत..सरकारी बाबूंच्या अनास्थेमुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात . लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो . नगदी पीक असल्यानं शेतकरी सोयाबीनवर भरवसा ठेऊन पुढचं गणित मांडतात . मात्र यावर्षी ऐन फुलधारणेच्या वेळेत पावसानं ओढ दिली . त्यानंतर सलग आठ दिवस पावसानं झोडपलं . याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला . सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत . यामुळं शेतकरी आता संकटात सापडलाय
Tags :
Special Report Soybean Cropsराजकारण
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
आणखी पाहा



















