एक्स्प्लोर
Special Report | परदेशी सोयाबीनची आयात भोवली, केंद्राच्या धोरणाचा सोयाबीन उत्पादकांना फटका
आधी पावसानं दिलेला ताण , त्यानंतर अचानक झालेली अतिवृष्टी , आणि आता सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत .. सरकारी बाबूंनी या गावात अतिवृष्टी किंवा नुकसान झालंच नसल्याचा अहवाल वरिष्ठाना सादर करून आपले हाथ वर केलेत..सरकारी बाबूंच्या अनास्थेमुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात . लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो . नगदी पीक असल्यानं शेतकरी सोयाबीनवर भरवसा ठेऊन पुढचं गणित मांडतात . मात्र यावर्षी ऐन फुलधारणेच्या वेळेत पावसानं ओढ दिली . त्यानंतर सलग आठ दिवस पावसानं झोडपलं . याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला . सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत . यामुळं शेतकरी आता संकटात सापडलाय
Tags :
Special Report Soybean Cropsरायगड
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा


















