एक्स्प्लोर
Sanjay Shirsat : 'ज्या बडव्यांमुळे सेना सोडली, आज तुम्ही त्यांच्याकडेच जाताय'- शिरसाट
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या भेटीगाठींवरून जोरदार टीका केली आहे. 'ज्या बडव्यांमुळे आपण सेना सोडत असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते, आज तुम्ही त्यांच्याकडेच जात आहात,' असा सणसणीत टोला शिरसाट यांनी लगावला. शिरसाट पुढे म्हणाले की, राज ठाकरे एकेकाळी याच शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींचे कौतुक करत होते, मात्र आता तेच त्यांना दुश्मन वाटू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सतत होणाऱ्या भेटींवरून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले. मनसेने आता हे सर्व थांबवून आमच्यासोबत यावे, असे आवाहनही शिरसाट यांनी केले आहे.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
Advertisement
Advertisement






















