एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'गणेश नाईकचा अंतिम विजय ठरला आहे', Eknath Shinde गटात शीतयुद्ध, Sanjay Raut यांचा दावा
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'परिणती अशी आहे की गणेश नाईकचा अंतिम विजय ठरला आहे,' असं ठाम मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. गणेश नाईक हे कसलेले पैलवान असून त्यांनी पक्ष बदलले असले तरी कधीही संयम सोडला नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी गणेश नाईक यांचे कौतुक केले आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील वर्चस्वावरून शिंदे आणि नाईक यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अनेक महिन्यांपासून आहे. याच पार्श्वभूमीवर, संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वादावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























