एक्स्प्लोर
Pigeon Politics: कबूतरांवरून धर्माच्या नावावर हिंसा? सामनाचा सरकारवर निशाणा
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून कबुतर प्रकरणावरून जैन समाजाला लक्ष्य करत मोदी आणि फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. 'कबूतरांसाठी एक समाज धर्माच्या नावावर हिंसक होतो, हे फक्त मोदी काळातच घडू शकतं,' असा थेट हल्लाबोल या अग्रलेखात करण्यात आला आहे. मुंबईतील कबुतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादावर 'सामना'ने उपरोधिक भूमिका घेतली आहे. फडणवीस सरकारने अध्यादेश काढून जैनांवरील तथाकथित अन्याय दूर करावा, असे यात म्हटले आहे. तसेच, मुंबईतील लोढा टॉवर्सच्या गच्ची, जैन बिल्डरांच्या इमारतींची मैदाने आणि मरीन लाइन्स येथील जैन जिमखान्यावर सरकारने कबुतरखाने सुरू करण्याची घोषणा करावी, असा टोलाही या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बीड
मुंबई
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















