एक्स्प्लोर
Osmanabad Rain Loss : उस्मानाबादमध्ये परतीच्या पावसाचा पिकांना फटका, सोयाबीनचं पीक पाण्यात
शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचे परतीच्या पावसाने मोठा नुकसान झाले सांजा गावात पाच हजार सहाशे एकर क्षेत्र असून त्यापैकी 4800 एकरवर सोयाबीन आहे परंतु या परतीच्या पावसानं हाता तोंडाशी आलेलं सोयाबीनचे पीक मातीमोल झाले अनेक सोयाबीनच्या फडात पाणी साचले तर शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून टाकलेले गोळा करणे अशक्य झाले आहे आधीच सोयाबीन ला 50 टक्के पेक्षा कमी शेंगा लागल्याने उत्पादनात घट आणि परतीच्या पावसाचा तडाखा या परिस्थितीमुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे.......
महाराष्ट्र
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















