एक्स्प्लोर
Osmanabad Rain Loss : उस्मानाबादमध्ये परतीच्या पावसाचा पिकांना फटका, सोयाबीनचं पीक पाण्यात
शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचे परतीच्या पावसाने मोठा नुकसान झाले सांजा गावात पाच हजार सहाशे एकर क्षेत्र असून त्यापैकी 4800 एकरवर सोयाबीन आहे परंतु या परतीच्या पावसानं हाता तोंडाशी आलेलं सोयाबीनचे पीक मातीमोल झाले अनेक सोयाबीनच्या फडात पाणी साचले तर शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून टाकलेले गोळा करणे अशक्य झाले आहे आधीच सोयाबीन ला 50 टक्के पेक्षा कमी शेंगा लागल्याने उत्पादनात घट आणि परतीच्या पावसाचा तडाखा या परिस्थितीमुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे.......
महाराष्ट्र
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट




















