एक्स्प्लोर

Ravikant Tupkar on Eknath Shinde : शेतकऱ्यावर अवकाळीचं संकट, शेतकऱ्यां वाऱ्यावर सोडून शिंदे अयोध्येत

Ravikant Tupkar on Eknath Shinde : शेतकऱ्यावर अवकाळीचं संकट, शेतकऱ्यां वाऱ्यावर सोडून शिंदे अयोध्येत


रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता तशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे ... वादळी वाऱ्याने गारपीटी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे ... आणी दुसरीकडे मुख्यमंत्री महोदय अनेक आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत...हे अयोध्याचे दर्शन उशिरा सुद्धा घेता आल असत..पण आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकारच होत.... पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण हे सरकारच काम होत आणी अन्नदाता हा परमेश्वर आहे साक्षात मध्ये अन्नदाता कुवा बळीराजाला हर जगवलं  हे साक्षात देवाजी पूजा करण सारख आहे पण जिवन्त माणसं सोडायची अन देवाच्या दर्शनाला पळायचं यांच्या पेक्षा आयोध्याच दर्शन पुढच्या महिन्यात घेतलं असत तर चाललं असत.. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जिवंत ठेवणे हे सरकार खऱ्या अर्थान काम होत , सरकारण पूर्णपणे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे तातडीनेया शेतकऱ्याच्या शेतीच्या पिकांचे पंचनामे करा आणी तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या. अजूनपर्यंत आक्टोम्बर व सप्टेंबर ची नुकसान भरपाईची मदत मिळाली नाही  ती मदत ताबोडतोब द्या आणी आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या आक्रमक आंदोलनाला सामोरे जाव लागेल असा ईशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार ला दिला आहे...

महाराष्ट्र व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget