एक्स्प्लोर
Nanar Project | नाणारवरुन राजकारण, प्रकल्प राजापुरात व्हावा, भाजप आमदार प्रसाद लाड यांची मागणी | ABP Majha
कोकणातील नाणार प्रकल्पावरुन पुन्हा एकदा राजकारण सुरु झालंय.
कारण भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी नाणार प्रकल्प राजापुरात करावा अशी मागणी केलीय.
एवढंच नाही तर नाणार, पाळेकर वाडी आणि दत्तवाडी या गावांना वगळून तेल शुद्धीकरण कारखाना 10 हजार एकर जागेवर करावा यासाठी डिसेंबर 2019 मध्ये विलये गावात प्रस्ताव मांडला गेला. पण हा प्रस्ताव फेटाळला. पण भाजपचे नेते नाणार प्रकल्पासाठी आग्रही आहेत.
तर शिवसेनेनं नाणारला विरोध असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.
एप्रिलमध्ये राजापूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका होणार आहेत...पैकी 9 या नाणार प्रकल्पात येतात...त्यापूर्वी कोकणातील पट्ट्यात पुन्हा एकदा नाणारचा मुद्दा निघाला आहे.
कारण भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी नाणार प्रकल्प राजापुरात करावा अशी मागणी केलीय.
एवढंच नाही तर नाणार, पाळेकर वाडी आणि दत्तवाडी या गावांना वगळून तेल शुद्धीकरण कारखाना 10 हजार एकर जागेवर करावा यासाठी डिसेंबर 2019 मध्ये विलये गावात प्रस्ताव मांडला गेला. पण हा प्रस्ताव फेटाळला. पण भाजपचे नेते नाणार प्रकल्पासाठी आग्रही आहेत.
तर शिवसेनेनं नाणारला विरोध असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.
एप्रिलमध्ये राजापूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका होणार आहेत...पैकी 9 या नाणार प्रकल्पात येतात...त्यापूर्वी कोकणातील पट्ट्यात पुन्हा एकदा नाणारचा मुद्दा निघाला आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
धाराशिव
भारत
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















