एक्स्प्लोर
Ratnagiri Water Issue : रत्नागिरीत पाणी टंचाई, शीळ धरणात 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नगरपरिषदेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात पाणीकपात केल्यामुळे शीळ धरणातील पाणीसाठा २१ जूनपर्यंत पुरेल असा दावा करण्यात येतोय. शीळ धरणात सध्या 0.589 दशलक्ष घन मीटर इतका जिवंत पाणीसाठा आहे. तर 0.562 दशलक्ष घन मीटर इतका मृत पाणीसाठा आहे. दरम्यान धरणातील पाणीसाठा संपत आल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन नगपरिषदेकडून करण्यात येतंय.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















