एक्स्प्लोर
Ratnagiri Water Issue : रत्नागिरीत पाणी टंचाई, शीळ धरणात 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नगरपरिषदेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात पाणीकपात केल्यामुळे शीळ धरणातील पाणीसाठा २१ जूनपर्यंत पुरेल असा दावा करण्यात येतोय. शीळ धरणात सध्या 0.589 दशलक्ष घन मीटर इतका जिवंत पाणीसाठा आहे. तर 0.562 दशलक्ष घन मीटर इतका मृत पाणीसाठा आहे. दरम्यान धरणातील पाणीसाठा संपत आल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन नगपरिषदेकडून करण्यात येतंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















