एक्स्प्लोर
Ratnagiri Water Issue : रत्नागिरीत पाणी टंचाई, शीळ धरणात 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नगरपरिषदेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात पाणीकपात केल्यामुळे शीळ धरणातील पाणीसाठा २१ जूनपर्यंत पुरेल असा दावा करण्यात येतोय. शीळ धरणात सध्या 0.589 दशलक्ष घन मीटर इतका जिवंत पाणीसाठा आहे. तर 0.562 दशलक्ष घन मीटर इतका मृत पाणीसाठा आहे. दरम्यान धरणातील पाणीसाठा संपत आल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन नगपरिषदेकडून करण्यात येतंय.
महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा


















