एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Water Issue : रत्नागिरीत पाणी टंचाई, शीळ धरणात 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नगरपरिषदेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात पाणीकपात केल्यामुळे शीळ धरणातील पाणीसाठा २१ जूनपर्यंत पुरेल असा दावा करण्यात येतोय. शीळ धरणात सध्या 0.589 दशलक्ष घन मीटर इतका जिवंत पाणीसाठा आहे. तर 0.562 दशलक्ष घन मीटर इतका मृत पाणीसाठा आहे. दरम्यान धरणातील पाणीसाठा संपत आल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन नगपरिषदेकडून करण्यात येतंय.
महाराष्ट्र
Navneet Rana Special Report : महायुतीतल्या नाराजीचं नवनीत राणांसमोर मोठं आव्हान
Rajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळ
Rahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानात
MVA Meeting for Seating Sharing : मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जागावाटपाचा तिढा सुटला?
Prakash Ambedkar Special Report : प्रकाश आंबेडकरांचा ट्विटर बाॅम्ब; संजय राऊतांना करडे सवाल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
राजकारण
आयपीएल
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion