एक्स्प्लोर
Ratnagiri Rain | मुंबई-गोवा महामार्ग सुरु, चाकरमान्यांना दिलासा
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला. शिवाय, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. पण, सध्या मात्र जिल्ह्यात पाऊस सुरु असला तरी नद्यांची पाणी पातळी कमी झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















