एक्स्प्लोर
Ratnagiri Rain | मुंबई-गोवा महामार्ग सुरु, चाकरमान्यांना दिलासा
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला. शिवाय, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. पण, सध्या मात्र जिल्ह्यात पाऊस सुरु असला तरी नद्यांची पाणी पातळी कमी झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















