एक्स्प्लोर
Ratnagiri Rain | मुंबई-गोवा महामार्ग सुरु, चाकरमान्यांना दिलासा
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला. शिवाय, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. पण, सध्या मात्र जिल्ह्यात पाऊस सुरु असला तरी नद्यांची पाणी पातळी कमी झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















