एक्स्प्लोर
Alandi Sanchar Bandi | देवाच्या आळंदीत उद्यापासून 14 डिसेंबरपर्यंत संचारबंदी
देवाच्या आळंदीत 6 डिसेंबर पासून संचारबंदी लागू होणार आहे. 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 13 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा आहे. या प्रसंगी राज्यातून चार ते पाच लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येत असतात. पण यंदा कोरोनाची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे प्रशासनाने 6 ते 14 डिसेंबर दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे यंदाचा संजीवन समाधी सोहळ्याचा हा सप्ताह कमीतकमी 20 ते जास्तीतजास्त 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीतच पार पडेल.
महाराष्ट्र
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
आणखी पाहा





















