एक्स्प्लोर
Osmanabad : नवाब मलिकांसारखी प्रकरणं शिवसेनेसाठी निर्णायक, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र फायदा?
Osmanabad : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा शिवसेना निर्णय घेतल्यापासून शिवसेनेने एक नवं वळण घेतलं आहेत, परंतु नवाब मलिक यांच्यासारख्या प्रकरण जेव्हा जेव्हा घडतील तेव्हा तेव्हा शिवसेनेसाठी हे वळण अधिक निर्णयाची ठरेल. जुन्या या दोन मित्रांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली दरी शिवसेनेला आणि भाजपलाही एकमेकापासून कायमची दूर घेऊन चाललेली आहे. या परिस्थितीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जरूर फायदा होईल. आपल्या मतदार आणि कार्यकर्त्यांना आपली ही नवी भूमिका गळी उतरवण्यात शिवसेना किती यशस्वी ठरते यांवर सेनेचा राजकीय यश अवलंबून असेल. पाहा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र






















