एक्स्प्लोर
Osmanabad : नवाब मलिकांसारखी प्रकरणं शिवसेनेसाठी निर्णायक, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र फायदा?
Osmanabad : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा शिवसेना निर्णय घेतल्यापासून शिवसेनेने एक नवं वळण घेतलं आहेत, परंतु नवाब मलिक यांच्यासारख्या प्रकरण जेव्हा जेव्हा घडतील तेव्हा तेव्हा शिवसेनेसाठी हे वळण अधिक निर्णयाची ठरेल. जुन्या या दोन मित्रांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली दरी शिवसेनेला आणि भाजपलाही एकमेकापासून कायमची दूर घेऊन चाललेली आहे. या परिस्थितीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जरूर फायदा होईल. आपल्या मतदार आणि कार्यकर्त्यांना आपली ही नवी भूमिका गळी उतरवण्यात शिवसेना किती यशस्वी ठरते यांवर सेनेचा राजकीय यश अवलंबून असेल. पाहा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















