एक्स्प्लोर
Raigad : रायगड जिल्ह्यातल्या जवळपास दीड हजार शाळांमध्ये बत्ती गुल, 50 लाखांची वीजबिल थकबाकी
आता एक धक्कादायक बातमी आहे रायगड जिल्ह्यातून ... रायगड जिल्ह्यातल्या जवळपास दीड हजार शाळांमध्ये बत्ती गुल झाली आहेत. या साळांची वीजबिलाची जवळपास ५० लाखांची थकबाकी असल्यानं वीज वितरण विभागानं या शाळांची वीज तोडलेय. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार ६७९ शाळांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद करण्यात आलाय. तर ८७० शाळांवर वीज तोडणीची तात्पुरती कारवाई करण्यात आलये. आधीच दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाल्यायतत... त्यातच आता शाळांसमोर वीजेचं संकट उभं ठाकलंय.
महाराष्ट्र
Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
आणखी पाहा



















