एक्स्प्लोर
Navi Mumbai Mahapalika Election : खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे? प्रशासकीय राजवटीला नागरिक वैतागले
नवी मुंबईत (Navi Mumbai) गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू असल्याने शहराचा विकास रखडल्याची तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत. 'भ्रष्टाचार मात्र एकदम शेवटच्या टोकावर आहे आणि महापालिकेचे अधिकारी अत्यंत गलथान कारभार करत आहेत', अशा शब्दांत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याची समस्या, पार्किंगचा अभाव आणि सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनले असून, तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने सामान्य माणसाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका (NMMC Elections) घेऊन नगरसेवक निवडून देण्याची जोरदार मागणी जोर धरू लागली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात (Swachh Survekshan) शहराला देशात तिसरा क्रमांक मिळाला असला तरी, प्रत्यक्षात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement























