एक्स्प्लोर
Nandurbar Rains: 8 दिवसांपूर्वी 8 मृत्यू, तरीही चांदसेली घाट 'जैसे थे', दरड कोसळून वाहतूक ठप्प
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तळोदा तालुक्याला धडगांवशी जोडणाऱ्या चांदसेली घाटात (Chandseli Ghat) मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 'आठ दिवसांपूर्वी याच घाटात अपघात होऊन आठ लोकांचा जीव गेला होता, तर सत्तावीस लोक जखमी झाले होते, तरीही प्रशासनाने घाटाच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे,' अशी माहिती समोर येत आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे टेम्भी पॉईंटवर ही दरड कोसळली. अनेक लोकप्रतिनिधी या मार्गाचा वापर करत असूनही, घाटाच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या अपघातानंतरही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Andheri CNG Crisis : मरोळमध्ये सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा
Ladki Bahin Yojana EKYC : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















