एक्स्प्लोर
Advertisement
Navi Mumbai Airport ला दि.बा.पाटलांचं नाव द्या, बाजूच्या गावांचं पुनर्वसन करण्याची मागणी
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे प्रणेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासोबतच, विमानतळाच्या निर्मितीसाठी होणाऱ्या दगडमातीच्या भरावामुळे सभोवतालच्या गावांत पाणी साचत असून, त्यांचे पुनर्वसन करावे. तसेच, प्रकल्पग्रस्तांच्या नवीन बांधकामाना परवानगी आणि पूर्ण झालेल्याना भोगवटा प्रमाणपत्र सिडकोने देण्यास सुरुवात करावी. अन्यथा, विमानतळाचे काम बंद करण्यासाठी प्रखर आंदोलन करणार असल्याचा इशारा, 27 गाव विमानतळ प्रकल्पबाधित कृती समितीने आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement