एक्स्प्लोर
Raj Thackeray Satyacha Morcha:आजचा मोर्चा हा राग दाखविण्याचा, ताकद दाखविण्याचा मोर्चा आहे-राज ठाकरे
मुंबईत आज मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि मतचोरीच्या विरोधात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि मनसेने (MNS) 'सत्याचा मोर्चा' काढला. या मोर्चात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. 'आजचा मोर्चा हा राग दाखविण्याचा, ताकद दाखविण्याचा, दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवण्याचा मोर्चा आहे,' असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितले. मतदार याद्या साफ करून त्या पारदर्शक केल्यानंतरच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी विरोधकांनी केली. दुबार मतदार असल्याचं सर्वच पक्ष मान्य करत असताना निवडणुकांची घाई का केली जात आहे, असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. हा मोर्चा मुंबईतील फॅशन स्ट्रीटपासून सुरू होऊन मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ संपला.
महाराष्ट्र
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement





















