एक्स्प्लोर
कोकणात सतत पडणाऱ्या पावसामुळे Mumbai-Goa महामार्गाची चाळण, पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचं सम्राज्य
रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झालीय. मागील कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरु आहे. त्यात पुलाचं काम रखडल्यामुळे आणि सतत बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेत. त्यामुळे वाहतूक करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे.. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी वेळेत होणं गरजेचं आहे, अशी आशा कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांनी व्यक्त केलीए.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर





















