एक्स्प्लोर
कोकणात सतत पडणाऱ्या पावसामुळे Mumbai-Goa महामार्गाची चाळण, पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचं सम्राज्य
रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झालीय. मागील कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरु आहे. त्यात पुलाचं काम रखडल्यामुळे आणि सतत बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेत. त्यामुळे वाहतूक करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे.. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी वेळेत होणं गरजेचं आहे, अशी आशा कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांनी व्यक्त केलीए.
महाराष्ट्र
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
आणखी पाहा




















