एक्स्प्लोर
कोकणात सतत पडणाऱ्या पावसामुळे Mumbai-Goa महामार्गाची चाळण, पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचं सम्राज्य
रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झालीय. मागील कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरु आहे. त्यात पुलाचं काम रखडल्यामुळे आणि सतत बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेत. त्यामुळे वाहतूक करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे.. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी वेळेत होणं गरजेचं आहे, अशी आशा कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांनी व्यक्त केलीए.
महाराष्ट्र
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan : उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; विधानभवनात काय घडलं?
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
भविष्य



















