एक्स्प्लोर
Mumbai Goa Expressway च्या चौपदरीकरणाबाबत उच्च न्यायालयाची राज्य सरकारला तंबी ABP Majha
मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणताही रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याी परवानगी देणार नाही. या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी राज्य सरकारला तंबी दिली आहे. गेली 11 वर्ष रखडलेल्या प्रकल्पाबद्दल हायकोर्टानं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या महामार्गावर दरवर्षी पडणा-या खड्ड्यांबाबत कायमचा तोडगा काढायला हवा. या समस्या थेट सर्वसामान्य माणसाशी जोडणा-या आहेत, त्यांचा गंभीर्यानं विचार करा. आणखीन किती वर्ष हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनून राहणार?, तिथं वाहतुक सुरूच ठेवून चौपदरीकरण आणि खड्डे बुजवण्याचं काम सुरू ठेवणं धोकादायक असल्याचं मतही यावेळी हायकोर्टानं व्यक्त केलं.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















