एक्स्प्लोर
Maharashtra Weather :राज्यात मान्सूनचा ब्रेक कधी संपणार? पुणे IMDचे शास्त्रज्ञ Dr S D Sanap 'माझा'वर
देशात एलनिनोचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. मागील काही दिवसांपासून देशासोबतच राज्यात मान्सून ब्रेकची स्थिती आहे. सोबतच येत्या काही दिवसात राज्यात पाऊस असला तरी सरासरी गाठताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे यंदाचा संपूर्ण आॅगस्ट महिना कोरडा जातो का? अशी भीती निर्माण झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आॅगस्टचा महिना कोरडा गेल्यास अनेक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होऊ शकते... तसंच पाऊस नसल्याने पिकंही धोक्यात आलीय.. मान्सून ब्रेकबाबत पुणे आय.एम.डीचे शास्त्रज्ञ डॉ एस. डी. सानप यांनी अधिक माहिती दिलीय.. पाहुयात..
महाराष्ट्र
Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















