एक्स्प्लोर
Vegetable Loss : गारपिटीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम, आवक कमी झाल्यानं दरात वाढ
Maharashtra vegetable Loss : गारपिटीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम, आवक कमी झाल्यानं दरात वाढ
गारपिटीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाज्यांचे नुकसान झाल्यामुळे आवक कमी झाली आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुधी भोपळा, फ्लॉवर, मिरचीसह पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये काल राज्याच्या विविध भागांतून आणि परराज्यातून ६५५ वाहनांमधून ३ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली. दुधी भोपळ्याचे दर किलोमागे ११ ते १५ वरुन २८ ते ४० वर पोहोचले आहेत. फ्लॉवरचा दर ८ ते १० वरुन १० ते १४ रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय हिरव्या मिरचीसह पालेभाजांचे दरही वधारले आहेत.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















