एक्स्प्लोर
Soybean Crisis: 'सरकारचं नेमकं चाललंय का?', हमीभाव खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी संतप्त
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी कमी बाजारभाव आणि शासनाच्या खरेदी केंद्राअभावी मोठ्या संकटात सापडला आहे. खासगी व्यापारी खराब झालेल्या सोयाबीनला प्रति क्विंटल केवळ २००० ते ४००० रुपये भाव देत आहेत. 'म्हणजे ह्या सरकारचं नेमकं चाललंय का?', असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. १६ ऑक्टोबर उजाडला तरी शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे. राज्यात जवळपास साडेतीनशे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी किंवा नोंदणी सुरू झालेली नाही. रब्बीच्या पेरणीचे नियोजन तोंडावर असताना हातात पैसा नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने त्वरित हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावी, अशी एकमुखी मागणी जोर धरत आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















