एक्स्प्लोर
Maharashtra Farmer:जानेवारी-ऑक्टोबर 10 महिन्यात 2478 शेतकऱ्यांनी दिला जीव,सरकारची लेखी उत्तरात कबुली
Maharashtra Farmer:जानेवारी-ऑक्टोबर 10 महिन्यात 2478 शेतकऱ्यांनी दिला जीव,सरकारची लेखी उत्तरात कबुली
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याची कबुली राज्य सरकारने विधिमंडळात दिली. जानेवारी २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रात २४७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्याची प्रकरणं समोर आली आहेत. सततची नापिकी, शेतमालाला भाव नसणं या आणि अशा कारणामुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचं सरकारने सांगितलं. शेतकरी आत्महत्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
आणखी पाहा



















