एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Farmer:जानेवारी-ऑक्टोबर 10 महिन्यात 2478 शेतकऱ्यांनी दिला जीव,सरकारची लेखी उत्तरात कबुली
Maharashtra Farmer:जानेवारी-ऑक्टोबर 10 महिन्यात 2478 शेतकऱ्यांनी दिला जीव,सरकारची लेखी उत्तरात कबुली
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याची कबुली राज्य सरकारने विधिमंडळात दिली. जानेवारी २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रात २४७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्याची प्रकरणं समोर आली आहेत. सततची नापिकी, शेतमालाला भाव नसणं या आणि अशा कारणामुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचं सरकारने सांगितलं. शेतकरी आत्महत्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement