एक्स्प्लोर
Maharashtra Bhushan Sohla : महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेवर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित आपत्ती आहे... आणि या दुर्घटनेला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय... अजित पवारांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून ढिसाळ नियोजनामुळेच श्रीसेवकांचा मृत्यू झाल्य़ाचा आरोप केलाय... आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय...
महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा


















