एक्स्प्लोर
Maharashtra Rain update : राज्यातील धरण क्षेत्रात कमी पाऊस, जलाशयांची पाणी पातळी 61.16 टक्के
राज्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत केवळ ४७ दिवस पाऊस पडलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस आजच्या दिवसापर्यंत ५६ मि.मी. कमी आहे.
राज्यात लघु, मध्यम आणि मोठी २ हजार ९९४ धरणे आहेत. या धरण क्षेत्रातही कमी पाऊस झाल्याने १४ ऑगस्टपर्यंत या धरणांतील जलाशयाची पातळी ही केवळ ६१.१६ टक्के आहे. गेल्या वर्षी हीच पातळी ७९.६३ टक्के होती. विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांनी सर्वाधिक सोयाबीन आणि कापूस लावला आहे. त्यामुळे येत्या काळात पाऊस न झाल्यास शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे, पुढील दोन दिवसात विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
बातम्या
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत






















