एक्स्प्लोर
Mahapalikecha Mahasangram Kolhapur कोल्हापूरमध्ये 5 वर्षात विकास रखडल्याने महिला संतप्त
कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षांपासून प्रशासक राजवट लागू असल्याने शहराचा विकास खुंटला असून भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. 'कुचकामी प्रशासन आहे, खरं म्हणजे या प्रशासनाची इन्क्वायरी लागायला पाहिजे,' अशा शब्दात एका संतप्त महिलेने प्रशासनावर ताशेरे ओढले. शहरातील खराब रस्ते, महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि CCTV कॅमेऱ्यांची कमतरता, अंबाबाई मंदिर परिसरात पर्यटकांची होणारी गैरसोय आणि वाढती गुन्हेगारी यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. कोट्यवधींचा निधी येऊनही विकासकामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत, ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू मैदानासारख्या वारसा स्थळांची दुर्दशा झाल्याची खंतही महिलांनी 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी कुलदीप माने यांच्यासमोर व्यक्त केली.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
धाराशिव
राजकारण
Advertisement
Advertisement






















