एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Monsoon महाराष्ट्रात पुढील काही दिवस चांगल्या पावसाचा अंदाज, मान्सून पुन्हा सक्रीय होणार
पुणे : आफ्रिकेतून येणारे कोरडे वारे आपल्या बाष्पयुक्त हवेमध्ये मिसळतात त्यामुळे पावसावर परिणाम झाला आहे. परंतु जून आणि जुलैमध्ये पावसात खंड होईल हे भाकित वर्तवलं होतं, अशी माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितलं. लोकांना सावध करावे या अनुषंगाने जिथे 65 मिलिमीटर पाऊस होईल किंवा त्यापेक्षा जास्त होईल तिथे वापसा येताच पेरण्या कराव्यात आणि पाऊस कमी झाला असेल किंवा 65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाला असेल आणि जमिनीत ओलावा नसेल तर पेरणी करू नये ही बाब आधीच सांगितली गेली होतीस, असं साबळे यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement