एक्स्प्लोर
Gadchiroi Rain : गडचिरोलीत पावसाचा कहर, पुराच्या पाण्यात ट्रक वाहून गेला, 3 प्रवाशांता मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थितीही आहे. आलापल्लीहून भामरागडकडे जाणारा ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. प्रवासी घेऊन जाणाऱ्या या ट्रकच्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. अहेरी तालुक्यातल्या पेरमिली गावाजवळच्या नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाणी पुलावरून जात असल्यानं हा मार्ग बंद होता. पाणी थोडंसं ओसरल्याचं पाहून चालकानं ट्रक पुढे नेला. पण मध्येच लाकूड अडकल्यानं ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेनंतर शोधमोहीम राबवण्यात आली. त्यात ३ मृतदेह हाती लागले.
महाराष्ट्र
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion


















