एक्स्प्लोर
Farmer Suicide : परतीच्या पावसानं शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्याची आत्महत्या
परतीच्या पावसानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय.. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे नैराशेतून शेतकरी आत्महत्या करतोय.. बीडच्या गेवराईत अतिवृष्टीमुळे शेतीच नुकसान झाल्याने एका 42 वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केलीय.. तर धुळ्यात ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय.. अतिवृष्टीमुळे कष्टानं पिकवलेलं पीक आडवं होत असल्याने बळीराजा हवालदिल झालाय..
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा





















