एक्स्प्लोर
Advertisement
Sugar Factory : साखर कारखाने प्राप्तिकरातून मुक्त, केंद्राकडून कायद्यात दुरुस्ती, काय होतं प्रकरण ?
साखर कारखान्यांकडून ऊसाला दिला जाणारा एफआरपी म्हणजेच वाजवी आणि किफायतशीर दर किंवा किमान हमी भावापेक्षा जास्त दिलेला दर हा ऊस खरेदीचा खर्च समजावा आणि त्यावर प्राप्तिकर आकारू नये अशी कायदेदुरुस्ती केंद्र सरकारनं केली आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांची प्राप्तिकरातून सुटका झाली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल 2016 पासून अंमलबजावणी होईल. या निर्णयानं साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला असला तरी 2016 पूर्वीच्या यासंदर्भातील नोटिसाही मागे घेण्याची मागणी होते आहे.
या पार्श्वभूमीवर अलीकडेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.
महाराष्ट्र
Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 14 April 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 04 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुस्लिम धार्जिणी पार्टी म्हणजे उ.बा.ठा, फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis on Nashik : नाशिकच्या जागेवर नेमकं काय घडलं? फडणवीसांनी सांगितली INSIDE STORY
Devendra Fadnavis : बीडमधील सभेला अनुपस्थित का? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
आयपीएल
आयपीएल
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement