एक्स्प्लोर
Advertisement
Crop Insurance | पीक विम्याप्रकरणी बजाज आलियांसच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे! | ABP Majha
बीड जिल्ह्यातील रब्बी पिकासाठी १ लाख ४३ हजार शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावावर बजाज अलियांज या कंपनीनं कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं या प्रकरणात कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासंदर्भात कृषी उपसंचालक दिलीप जाधव यांनी तक्रार दिली होती.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
कोल्हापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion