एक्स्प्लोर
Quota Politics: 'तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन', माजी खासदार Haribhau Rathod यांचा सरकारला इशारा
बंजारा समाजाच्या (Banjara Community) आरक्षणाच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात (Sahyadri Guest House) महत्वपूर्ण बैठक पार पडली. 'आज जर योग्य असा तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर छेडण्यात येणार', असा थेट इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी दिला आहे. हैदराबाद गॅझेटच्या (Hyderabad Gazette) आधारावर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याच मागणीसाठी मराठा समाजापेक्षाही मोठे मोर्चे काढण्यात आल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन देशपातळीवर दिल्लीपर्यंत नेले जाईल, असेही राठोड यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















