एक्स्प्लोर
Advertisement
Banda Tatya Karadkar : बंडातात्या कराडकरांची जीभ पुन्हा घसरली, महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे वारकरी संप्रायदायाचे बंडातात्या कराडकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे.. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर क्रांतिकारक चळवळीने मिळालं. हे पटवून देताना वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला.. टिळकांचं असं वाक्य असल्याचं त्यांनी म्हटलंय.. काल ते शहीद भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त राजगुरुनगरमध्ये बोलत होते.. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं..
महाराष्ट्र
Mira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केले
Nandurbar : नंदुरबारमध्ये सरासरी 120 टक्के पाऊस, दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Palghar Heavy Rain : पालघरमध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी, भात शेतीचे मोठे नुकसान
Nashik: Jyotirao Phule, Savitribai Phule यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पणानंतर आतषबाजी
Palghar Farmers Loss : कापणीला आलेल्या भातशेतीचं मोठं नुकसान, तातडीने मदत करा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion