एक्स्प्लोर
Tuljabhavani Mandir Bhendoli : तुळजाभवानीच्या मंदिरात भेंडोळीचा थरार, दिवाळीचा उत्साह
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वाक्-युद्ध पेटले असून, दोन भाऊ (उद्धव आणि राज ठाकरे) केवळ सत्ता आणि खुर्चीसाठी एकत्र आल्याची टीका होत आहे. 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला कापून टाका', असे खळबळजनक विधान माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. दुसरीकडे, राज्यभरात दिवाळीचा उत्साह असून, लक्ष्मीपूजनानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. पुण्याच्या सारसबागेतील महालक्ष्मीला १६ किलो सोन्याच्या साडीचा खास शृंगार करण्यात आला, तर शिर्डी, पंढरपूर, माहूर, जेजुरी आणि नाशिक येथील प्रसिद्ध मंदिरांमध्येही आकर्षक फुलांची सजावट आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला. तुळजापूरमध्ये पारंपरिक भेंडोळी उत्सवही मोठ्या उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























