एक्स्प्लोर
Bacchu Kadu Warn Goverment: कर्जमाफीसाठी सरकारला बच्चू कडूंचा अल्टीमेटम, रेल्वे रोखण्याचा इशारा
शेतकरी कर्जमाफीच्या (Farmer Loan Waiver) मागणीसाठी आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी नागपूरमध्ये (Nagpur) चक्काजाम आंदोलन (Chakka Jam Protest) सुरू केलं आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे आता 'जय जवान जय किसान नाही तर मर जवान मर किसान असं म्हणायची वेळ आली आहे', अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली. कडूंच्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, नागपूरमधील चार प्रमुख महामार्ग रोखून धरण्यात आले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर असल्याने, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालून मदत करावी, अशी मागणी कडू यांनी केली आहे. सरकारने दुपारी बारा वाजेपर्यंत तोडगा काढला नाही, तर रेल्वे वाहतूक (Railway Traffic) रोखण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आमची चर्चेची तयारी आहे, मात्र सरकारनेच चर्चेची दारं बंद केली आहेत, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला आहे.
महाराष्ट्र
Nashik TET Exam: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला,नाशिकमध्ये TETचा गलथान कारभार
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Pankja Munde PA Wife : तो म्हणतो की गळफास घेतला मग त्याने थांबवलं का नाही?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement




















