एक्स्प्लोर
Akola : 40 वर्षांनी बेपत्ता भाऊ घरी परतला; आगर गावातला 'भरत मिलाप' ABP Majha
हिंदी चित्रपटांमध्ये आपण एक कथानक नेहमी पाहत आलोय.... ते म्हणजे 'भाई कुंभ के मेले मे बिछडण्याचं'... अकोला जिल्ह्यातील आगर गावात ही 'रिल लाईफ स्टोरी' मात्र 'रियल'मध्ये घडलीये. आगर गावातील सिरसाट कुटूंबाच्या आयुष्यात हा अगदी खरा-खुरा सीन उभा राहिलाय. तब्बल 40 वर्षांपूर्वी हरवलेला त्यांच२ भाऊ आता घरी परत आलाय.... पाहूयात, ओथंबलेल्या भावनांचा हा अनोखा गहिवर..
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















