एक्स्प्लोर
Advertisement
Ahmednagar : अहमदनगर ते बांग्लादेश सद्भावना सायकल रॅलीला सुरुवात
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला आणि बांग्लादेशच्या निर्मितीला 50 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नगरमधून 100 सायकल स्वारांची रॅली निघाली आहे. दोन देश आणि 5 राज्यांचा प्रवास पूर्ण करून ही रॅली बांग्लादेशच्या नौखालीपर्यंत प्रवास करणार आहे. 2 ऑक्टोबरला निघालेली ही रॅली सध्या बंगालमध्ये पोहोचली आहे. नगरमधील स्नेहालय या संस्थेच्या वतीनं या सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. केरळ, लंडन या ठिकाणचे काही सायकलस्वारही या सद्भावना रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. तसंच या सद्भावना रॅलीमध्ये 5 अंध सायकलस्वारांनीही मोठ्या हिमतीनं सहभाग घेतलाय. या रॅलीचा एकूण प्रवास 3 हजार किलोमीटरचा आहे. 16 डिसेंबरला विजय दिवसाचं औचित्य साधत ही रॅली बांग्लादेशात पोहोचणार आहे.
महाराष्ट्र
Damayanti Raje Bhosale : उदयनराजेंनी कधीच स्वार्थ पाहिला नाही - दमयंतीराजे भोसले
Mahayuti Thane Nashik : नाशिकसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही तर ठाण्यासाठी भाजप हट्टी
Ed Action Shilpa Shetty : राज कुंद्रांची 97 कोटींची संपत्ती जप्त, शिल्पा शेट्टीच्या बंगल्याचाही समावेश
Sushma Andhare Full Speech :बारामतीची लढाई बाई विरुद्ध बाई अशी पाहू नका - सुषमा अंधारे
Jayant Patil Full Speech : गुन्हा करा अन भाजपममध्ये प्रवेश करा, अशी योजना सुरुये - जयंत पाटील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
बातम्या
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement