Vishalgad Fort : विशाळगडावर भाविकांची मोठी गर्दी, हायकोर्टाची विशाळगडावर कुर्बानीसाठी परवानगी
Vishalgad Fort : विशाळगडावर भाविकांची मोठी गर्दी, हायकोर्टाची विशाळगडावर कुर्बानीसाठी परवानगी
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावरती आज उरूस होणार आहे आणि या उरुसाला महाराष्ट्र त्याबरोबरच कर्नाटकामधून मोठ्या संख्येने भाविक पोहोचले आहेत. उच्च न्यायालयाने कुर्बाणीसाठी परवानगी दिलेली आहे. विशाळगडावरती येणार प्रत्येक वाहन तपासणी केली जातीय. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या गडावरती नागरिकांना जाता येईल. विशाळगडाच्या पायथेशी इथे काहीशी गर्दी होताना दिसते आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. कारण नऊ नंतर पाच वाजल्यानंतर या ठिकाणी त्यांना विषाळगडावरती थांबता येणार नाही. उच्च न्यायालयाने या संदर्भात काही गाईडलाईन्स आहेत ते दिलेल्या आहेत त्या गाईडलाईनच पालन आहे ते करावं लागणार आहे. या ठिकाणी कुठलाही उत्सव आहे तो होणार नाही उरूस आहे तो मोठ्या प्रमाणात होणार नाही ज्या विधी आहेत त्या विधी होतील मात्र कुठलाही उत्सव या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आणि या सगळ्या जी वाहन आहेत या वाहनांच चेकिंग करून त्यांच नंबर त्या गाडीमध्ये कोण कोण आहे, किती जण आहेत या सगळ्यांची माहिती घेऊन मग या सगळ्यांना विशाळगडावरती सोडल जाते. विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर. पुढची बातमी बघूयात. मुंबई गोवा महामार्गावरती रत्नागिरीतल्या निवळी इथे अपघात झालेला आहे आणि या अपघाताच्या नंतर टँकर मधून गॅस गळती सुरू झाली आहे. रत्नागिरी मध्ये एलपीजी टँकर आणि मिनी बस यांचा हा अपघात झाला. बाव नदीच्या जवळच्या या घरांना काहीशी आग. लागली तर इथल्या काही गाड्या जळून सुद्धा खाक झाल्या. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सध्या ठप्प करण्यात आली आहे आणि लीक झालेला गॅस आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहेत. यापैकी सहा जण जखमी असल्याची माहिती मिळते. त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल आहे.























