एक्स्प्लोर
Ayodhya Verdict | भूतकाळ विसरुया आणि एकत्र येऊया, अयोध्या निकालानंतर मोहन भागवत यांची प्रतिक्रिया | ABP Majha
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वागत केलंय. या निकालाकडे जय किंवा पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका, असं आवाहन मोहन भागवत यांनी केलंय. देशाची एकता आणि बंधुत्वाचं परिपालन करणारा निकाल आहे. भूतकाळ विसरुया आणि एकत्र येऊया असंही भागवतांनी म्हटलंय.
भारत
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















