एक्स्प्लोर
Ayodhya Verdict | भूतकाळ विसरुया आणि एकत्र येऊया, अयोध्या निकालानंतर मोहन भागवत यांची प्रतिक्रिया | ABP Majha
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वागत केलंय. या निकालाकडे जय किंवा पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका, असं आवाहन मोहन भागवत यांनी केलंय. देशाची एकता आणि बंधुत्वाचं परिपालन करणारा निकाल आहे. भूतकाळ विसरुया आणि एकत्र येऊया असंही भागवतांनी म्हटलंय.
भारत
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण





















