एक्स्प्लोर

Kurnool Bus Tragedy: 'अपघात धक्कादायक', CM Chandrababu Naidu; मृतांचा आकडा १५ वर पोहोचला

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कर्नूल (Kurnool) जिल्ह्यात झालेल्या भीषण बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (CM N. Chandrababu Naidu) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 'कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना तेकूर गावाजवळ झालेला बस अग्नितांडवाचा अपघात धक्कादायक आहे,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हैदराबादहून बंगळुरूला निघालेल्या खासगी कावेरी ट्रॅव्हल्सच्या (Kaveri Travels) बसला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. एका दुचाकीस्वाराला धडकल्यानंतर बसच्या इंधन टाकीचा स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसमधून ४२ प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी किमान १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताच्या दुःखद आठवणी ताज्या झाल्या आहेत.

भारत व्हिडीओ

Shourya Patil Sangli : सांगलीच्या शौर्यने आयुष्य का संपवलं?  वडिलांनी सगळं सांगितलं
Shourya Patil Sangli : सांगलीच्या शौर्यने आयुष्य का संपवलं? वडिलांनी सगळं सांगितलं
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: चारित्र्याचा संशय अन् वारंवार वाद; नवऱ्याने बायकोला मध्यरात्री अडीच वाजता ठेचून संपवलं, सकाळी पोलीस स्टेशलना गेला अन्...
चारित्र्याचा संशय अन् वारंवार वाद; नवऱ्याने बायकोला मध्यरात्री अडीच वाजता ठेचून संपवलं, सकाळी पोलीस स्टेशलना गेला अन्...
Tamhini Ghat Thar Accident: भावांनो, चला कोकणात...साहिल मित्रांना पहिल्यांदाच कोकण दाखवायला निघाला; ताम्हिणी घाटात थार कोसळली, 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
भावांनो, चला कोकणात...साहिल मित्रांना पहिल्यांदाच कोकण दाखवायला निघाला; ताम्हिणी घाटात थार कोसळली, 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Buldhana News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: चारित्र्याचा संशय अन् वारंवार वाद; नवऱ्याने बायकोला मध्यरात्री अडीच वाजता ठेचून संपवलं, सकाळी पोलीस स्टेशलना गेला अन्...
चारित्र्याचा संशय अन् वारंवार वाद; नवऱ्याने बायकोला मध्यरात्री अडीच वाजता ठेचून संपवलं, सकाळी पोलीस स्टेशलना गेला अन्...
Tamhini Ghat Thar Accident: भावांनो, चला कोकणात...साहिल मित्रांना पहिल्यांदाच कोकण दाखवायला निघाला; ताम्हिणी घाटात थार कोसळली, 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
भावांनो, चला कोकणात...साहिल मित्रांना पहिल्यांदाच कोकण दाखवायला निघाला; ताम्हिणी घाटात थार कोसळली, 6 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Buldhana News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Embed widget