एक्स्प्लोर
India vs Sri Lanka: बंगळुरु कसोटीत भारत 238 धावांनी विजयी ABP Majha
बंगळुुरु कसोटीवर दुसऱ्याच दिवशी भारतानं आपली पकड़ आणखी मजबूत केलीय...जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यामुळं श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावात संपुष्टात आला.. दुसऱ्या डावातही श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या खेळीच्या जोरावर भारतानं ९ बाद ३०३ धावा केल्या...३०३ धावांवरच भारतानं दुसरा डाव घोषित केला..
आणखी पाहा























