एक्स्प्लोर
Delhi Red Fort Blast : दिल्लीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा वाढला, मुंबईत हाय अलर्ट
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात खळबळ उडाली असून मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. या घटनेनंतर ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम (Prashant Kadam) यांनी सरकारच्या उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'देशातल्या स्फोटांची जी मालिका UPA सरकारच्या काळामध्ये होत होती, ती आमच्या सरकारमध्ये थांबलेली आहे, असं देशाच्या गृहमंत्र्यांनी (Home Minister) अगदी अभिमानानं सांगितलेलं होतं, आता जर ही घटना देशाच्या राजधानीमध्ये होत असेल तर याच्याबद्दल उत्तरदायित्व नेमकं कोणाचं आहे?', असा सवाल त्यांनी केला. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) आणि उत्तर प्रदेशमध्ये (UP) हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, घटनेच्या काही तास आधी फरीदाबादमध्ये (Faridabad) साडेतीनशे किलो RDX जप्त करण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का, या दिशेने NIA आणि NSG चे पथक तपास करत आहे.
भारत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा, मोदींच्या हस्ते राममंदिरावर Dhwajarohan
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement




















